अर्थपूर्ण जीवन

अस्विकरण : अर्थपूर्ण जीवन म्हणजे ६ आकडी पगार, सिलीकॉन व्हॅलीमधे नोकरी, मर्सिडीज/ऑडी किंवा IAS/IPS असेच डोक्यात असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी नाही! वाचू नका. गुगल करा, खूप अशा गोष्टी आहेत.. तर…

सूर्य कुठेही उगवला की प्रकाश पडतोच!

२००० साली लातूरला गेलो होते. तिथे श्री शरदचंद्र परचुरे ह्यांच्या बरोबर पार्टनरशीप केली आणि दिव्या इंफोटेक नावाची कंपनी चालवत होतो. स्थानिक मुलांना एडवान्स टेक्नॉलॉजी शिकवणे आणि लोकलचे प्रोजेक्ट करणे अशा…

पहिली कमाई!

1995 ला 10वी पास झालो। तिथवरच्या आयुष्यातील सर्वात कमी मार्क पडले। 82.57%. खूप रडलो होतो, मी आणि आई.. मावशीचे मिस्टरणी सल्ला दिला की ह्याला डिप्लोमा ला घाला। चांगला स्कोप असेल।…