गांधीगिरी

मी सावंतवाडीला रहात असताना घडलेली घटना. बांद्याला रहाणाऱ्या एका पत्रकाराशी माझी ओळख झालेली आणि मैत्री झाली. त्याला माझे विचार आणि काही लेख (नारळ, शेती इ. विषयातील) खूप आवडले. त्याने मला…

भिती!

मी तेव्हा लातूरला होतो.. २०००-२००३ दरम्यानचा काळ! तेव्हा स्थानिक वहातुकीसाठी लोक "वडाप" नावाची व्यवस्था वापरायचे. जीपसारखी गाडी व त्यात जमेल तितके लोक भरायचे. अतिशयोक्ती वाटेल पण विश्वास ठेवा एका वडापमधे…